Posts

FarmPe Download Page

Image
English मराठी FarmPe Smart Farm Management & Financial Companion Version 1.5.1 Android Offline-first English & Marathi Download APK 1.5.1 Tap Download APK · wait for ~70 MB file About Your digital farm record book with smart partnership settlements. Track expenses, crop sales, and fair CoPay / CoEarn splits — all stored locally on your phone, with rich charts and printable PDF reports. Key features 📊 Smart dashboard Daily, monthly, and yearly summaries with expense charts and recent activity at a glance. 💰 7 expense modules Tractor, labour, purchase, transport, misc, personal — plus crop sales with income splitting. ⚖️ Fair settlement Automatic partnership balance calculations based on your custom expense and income share ratios. ...

परदेशी मैदानावरचा 'देशी' अन्वयार्थ: क्रिकेटच्या खेळपट्टीवर कोरलेला भारताचा सामाजिक शिलालेख

Image
मानवी संस्कृतीच्या वाटचालीत खेळ हा कधीही केवळ करमणुकीचा किंवा फावल्या वेळेतील विरंगुळ्याचा विषय नसतो; तर तो तत्कालीन समाजाच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक घुसळणीचा एक जिवंत आरसा असतो. रामचंद्र गुहा यांच्यासारख्या डोळस इतिहासकाराच्या लेखणीतून उतरलेले 'अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फील्ड: द इंडियन हिस्ट्री ऑफ अ ब्रिटिश स्पोर्ट' हे पुस्तक याच ऐतिहासिक वास्तवाचा अत्यंत प्रगल्भ आणि अभिजात वेध घेते. वसाहतवाद्यांनी आपल्या सोयीसाठी आणि सवयीसाठी आणलेला क्रिकेटसारखा एक ब्रिटिश खेळ भारतीय मानसिकतेत कसा भिनला आणि त्याने एतद्देशीय समाजाचे अंतरंग कसे ढवळून काढले, याचा हा केवळ रंजक इतिहास नाही, तर तो एक जिवंत सामाजिक दस्तावेज आहे. गुहा यांचा हा ग्रंथ क्रिकेटच्या चष्म्यातून भारताच्या जातीव्यवस्थेचा, धर्मकारणाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा एक अतिशय तरल अन्वयार्थ लावतो. इतिहासाची मांडणी करताना अनेकदा केवळ आकडेवारी आणि घटनांच्या कोरड्या नोंदींवर भर दिला जातो; परंतु गुहा यांची कुवत इथेच उठून दिसते. त्यांच्या या पुस्तकात क्रिकेटचे मैदान हे केवळ बावीस यार्डांपुरते मर्यादित राहात नाही, तर ते एक असे रूपकात्मक रणा...

मर्ढेकरी आधुनिक सौंदर्यशास्त्राचा ज्ञानेश्वरीतील आदिबंध

आधुनिक वाङ्मयीन समीक्षेचा एक मोठा दोष असा राहिला आहे की, जेव्हा जेव्हा काव्यातील अमूर्त संकल्पनांची किंवा गूढ सौंदर्यशास्त्राची चर्चा होते, तेव्हा आपले समीक्षक पाश्चात्त्य सिद्धांतांचे संदर्भ शोधू लागतात. 'सिनेस्थेशिया' (Synesthesia) अर्थात इंद्रियव्यत्यय , प्रतिमांची अभेद्यता (Inseparability of Imagery) किंवा 'ऑडिओ-व्हिज्युअल ओव्हरलॅपिंग' यांसारख्या संकल्पना आधुनिक पाश्चात्त्य काव्याची देणगी मानल्या जातात. जेव्हा भारतीय उपखंडाचा विचार होतो, तेव्हा या रचनेचे श्रेय प्रामुख्याने १५ व्या-१६ व्या शतकातील संत कबीरांच्या 'उलटबांसी' काव्यशैलीला दिले जाते. कबीरांचा प्रसिद्ध दोहा 'लाली तेरे लाल की...' हा दृश्यात्मक रंगाने संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकण्याचा एक अप्रतिम नमुना आहे यात शंका नाही. परंतु, या वैचारिक आणि संवेदनात्मक अद्वैताचे मूळ कबीरांच्या कित्येक शतके आधी मराठी संतांच्या प्रतिभेत अत्यंत प्रगल्भ रूपात रुजले होते, या ऐतिहासिक सत्याची मूलगामी मीमांसा होणे गरजेचे आहे. मराठी काव्यपरंपरेचे आदिबंध असणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याकडे जर आपण केवळ पारमा...

विस्मृतीच्या पालिंपसेस्टवर कोरलेले विस्थापनाचे महाकाव्य : 'मैं वापस आऊंगा'

Image
  भू-राजकीय नकाशांवर रक्ताने आखल्या गेलेल्या रेषा जेव्हा मानवी काळजावरून फिरतात, तेव्हा निर्माण होणाऱ्या जखमांना केवळ इतिहास नव्हे, तर येणाऱ्या अनेक पिढ्या मूक साक्षीदार म्हणून वाहत राहतात. एडवर्ड सैद (Edward Said) यांनी आपल्या 'रिफ्लेक्शन्स ऑन एक्झाईल' या प्रसिद्ध निबंधात विस्थापनाचे वर्णन करताना म्हटले होते कि, "देशधडीला लागणे किंवा स्वतःच्या भूमीतून उपटले जाणे ही मानवी अस्तित्वाला लागलेली एक अशी असाध्य जखम आहे, जी माणूस आणि त्याचे मूळ स्थान यांच्यात एक कायमची दरी निर्माण करते." सिरिल रेडक्लिफ यांनी जेव्हा एका बंद खोलीत बसून केवळ कागदावर पेन्सिल फिरवली, तेव्हा त्यांनी फक्त दोन देशांच्या सीमा आखल्या नव्हत्या, तर त्यांनी शतकानुशतके एकत्र वाहणाऱ्या नद्या, भाषा, लोकगीते आणि मानवी नातेसंबंधांचे मधोमध विच्छेदन केले होते. संस्कृतीच्या या उध्वस्त अवशेषांवर आणि विस्मरणाच्या वाळवंटावर उभी राहते ती माणसाची 'स्मृती'. तत्त्ववेत्ता स्वेतलाना बॉयम (Svetlana Boym) आपल्या 'द फ्युचर ऑफ नॉस्टॅल्जिया' या ग्रंथात म्हणतात की, नॉस्टॅल्जिया हा भूतकाळाच्या केवळ आठवणींमध्ये, ...

तेज़ गेंदबाज़ी का नया व्याकरण - जसप्रीत बुमराह

Image
अहमदाबाद की दोपहरें आम तौर पर धीमी चलती हैं। हवा में धूप का आलस होता है और गली-मोहल्लों में बच्चों की आवाज़ें। उन्हीं दोपहरों में एक दुबला-पतला लड़का था, जिसके हाथ में गेंद थी और सामने दीवार। गेंद दीवार से टकराती, वापस आती और वह फिर फेंकता। उस लड़के का नाम था जसप्रीत बुमराह। क्रिकेट की दुनिया तब तक नहीं जानती थी कि यह लड़का एक दिन गेंद को इतनी चुपचाप, इतनी सटीकता से फेंकेगा कि दुनिया के बड़े-बड़े बल्लेबाज़ों के पैरों के नीचे से ज़मीन खिसक जाएगी। उसकी कहानी किसी फिल्मी स्क्रिप्ट की तरह शुरू नहीं होती। कोई बड़े मैदान, बड़ी अकादमी या बड़े संसाधन नहीं थे। अहमदाबाद के एक मध्यमवर्गीय घर में वह बड़ा हुआ, जहाँ पाँच साल की उम्र में पिता का साया उठ गया और घर की जिम्मेदारी माँ के कंधों पर आ गई। माँ स्कूल में पढ़ाती थीं, बाद में उसी स्कूल में प्रिंसिपल बनीं, और उसी स्कूल के मैदान में वह लड़का गेंद फेंकते-फेंकते बड़ा हुआ। घर में दौलत नहीं थी, लेकिन एक चीज़ भरपूर थी धैर्य। वही धैर्य बाद में उसकी गेंदों में उतर गया। बचपन में गली क्रिकेट की रबर गेंद ने उसे एक अनोखा सबक दिया अगर गेंद फुल डालो तो बल्लेब...

आसमाँ है ज़मीन है लेकिन, हर फ़कीरों का घर नहीं होता...!

Image
  घर कोई भूगोल नहीं होता। वह एक आदत है जहाँ मन को प्रश्न पूछने की आवश्यकता नहीं पड़ती। और जब यह आदत छिन जाती है, तब आदमी वहीं रहता है जहाँ वह है, पर उसका होना किसी और जगह अटक जाता है। हिंदी सिनेमा के कुछ पात्र ऐसे ही अटके हुए लोग हैं। वे सड़क पर नहीं रहते, फिर भी उनका पता नहीं मिलता। वे परिवारों के बीच दिखाई देते हैं, पर गिने नहीं जाते। उनका बेघरपन किसी दुर्घटना से नहीं, एक लम्बी उपेक्षा से जन्म लेता है इतनी लम्बी कि वह स्वभाव बन जाती है। जनार्दन जाखड़ (रॉकस्टार) को जब घर से बाहर किया जाता है, तब वह बाहर नहीं जाता वह पहले ही निकल चुका होता है। बाहर फेंका जाना केवल एक औपचारिक पुष्टि है। असल में वह उस दिन बेघर हुआ था जिस दिन घर ने उसके भीतर उठती बेचैनी को अनावश्यक समझ लिया। संगीत उसके लिए क ला नहीं, एक ऐसा अस्थायी घर जहाँ दीवारें स्वर की होती हैं और छत टूटने का डर नहीं होता। ईशान अवस्थी (तारे ज़मीन पर) के पास सब कुछ है माँ, पिता, भाई, कमरा, किताबें। फिर भी वह लगातार किसी दरवाज़े के बाहर खड़ा है। उसका अपराध केवल इतना है कि वह उस भाषा में नहीं सोचता जिसमें घर सोचता है। जब घर समझने की क...

एक ऐसा खिलाड़ी, जो मैदान पर अपनी ही नसों से टकराया

Image
  कभी-कभी खेल में कोई ऐसा उतरता है, जो सिर्फ गेंद और बल्ले के लिए नहीं आता - वह आता है अपने वजूद को साबित करने। बाहर से चमकता हुआ, लेकिन भीतर एक जंग लड़ता हुआ। विराट कोहली - इस नाम में क्रिकेट नहीं, एक तहज़ीब है। एक ऐसा व्यक्तित्व, जिसने समय की धूल में खड़े होकर अपनी छाया खुद बनाई। कोहली को देखना, जैसे मैदान पर कोई रोशनी दौड़ रही हो। वो रन नहीं बनाते थे - वो रन छीनते थे, जैसे हर डॉट बॉल उनका अपमान हो, और हर चौका एक जवाब। वो बल्लेबाज़ नहीं थे - वो प्रतिरोध की शैली थे। उनके स्ट्रोक्स में टेक्स्टबुक की परछाईं नहीं थी, उनमें वो धार थी, जो सिर्फ कच्ची सड़कों पर फिसलने वाले इरादों से बनती है। जहाँ बाकी बल्लेबाज़ स्कोर बोर्ड देखते थे, कोहली बॉलर की आँखें देखते थे। जहाँ औरों को रन चाहिए होते थे, कोहली को खुद को साबित करना होता था - बार-बार, हर बार। कप्तानी को उन्होंने कुर्सी नहीं, कुर्बानी समझा। जब धोनी ने उन्हें टेस्ट की बागडोर दी, तो कोहली ने परंपरा नहीं निभाई, परंपरा तोड़ी। हर खिलाड़ी को मौका मिला अपनी भाषा में खेलने का, लेकिन कोहली ने पूरी टीम को एक ही लहजा सिखाया - हार मानना गुनाह ...

'जगण्यातील उगीचते'च्या अस्वस्थ नोंदी

Image
समकाळातील जगण्याचे पेच शब्दात मांडणे मुळातच कठीण आहे. त्यातही कथेसारख्या साहित्य प्रकारात हे पेच मांडताना, प्रस्थापित चौकट मोडूनही आशयघन अभिव्यक्ती दुर्मिळ झाली आहे. म्हणुनच बालाजी सुतारांचा 'दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी' हा कथासंग्रह मधल्या काळातील ही पोकळी भरून काढणाऱ्या मोजक्या कथासंग्रहांपैकी एक आहे असे म्हणावे लागेल. सांस्कृतिक उदय व विकासासोबत ग्रामीण रचना बदलत गेली व नगरांची निर्मिती झाली. इंग्रजांच्या आगमनाने आणि काळाच्या परिमाणाने आधुनिकीकरणाने नगरात प्रवेश केला त्यातून ग्रामीण व नागर संस्कृतीचा उदय झाला. १९९० नंतरच्या जागतिकीकरणामुळे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे दोन संस्कृतीतील हे अंतर कमी झाल्याचा तसेच इंटरनेट क्रांती, सोशल मीडियामुळे नव्या घडामोडींचा केवळ आभास निर्माण झाला. पण याआभासामुळे येणारा बधिरपणा जाणवेनासा झाला. ह्या सगळ्या घुसळणींमधून या दोन शतकांच्या मध्यात केंव्हातरी अर्धनागर संस्कृतीचा उदय होत गेला. याकाळात घडणाऱ्या सगळ्या बदलांचा ल.सा.वि म्हणून या कथासंग्रहाकडे बघता येईल. संग्रहातील सर्वच कथांची मांडणी ही कथेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आह...